RBI BANK Minimum balance New rules 2024 : 25 एप्रिल पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर?

 

👇👇👇👇

10वी,12वी चा निकाल जाहीर

 

RBI BANK Minimum balance New rules 2024 तुम्हीपण बँकेद्वारे खात्यातून पैसे कापण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही आरबीआयकडे जाऊन तक्रार करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक खात्यातील मिनिमम बॅलन्स (किमान शिल्लक) नियमात बदल केला आहे ज्यानुसार दोन वर्षांहून अधिक काळ निष्क्रिय खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवल्यास कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

 

 

👇👇👇👇

10वी,12वी चा निकाल जाहीर

बँकांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचे वेगवेगळे नियम असतात
बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे अनिवार्य असते
आरबीआयने आता निष्क्रिय खात्यातील किमान शिल्लकबाबत मोठे बदल केले.

 

👇👇👇👇

10वी,12वी चा निकाल जाहीर

RBI BANK Minimum balance New rules 2024  जर तुमची बँकही तुमच्या बचत खात्यातून विनाकारण पैसे कपात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. बँका विनाकारण ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापतात आणि नंतर खाते मायनसमध्ये जाते, असे आपण अनेकदा ऐकले आणि पाहिले असेल. मग ग्राहकाकडे खाते बंद करण्याशिवाय पर्याय उरत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) अलीकडेच खात्यातील किमान शिल्लक रकमेबाबत मोठे बदल केले. तुम्ही गेल्या काही वर्षांपासून तुमचे बँक खाते वापरत नसाल तर तुम्हाला किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) शुल्क भरावे लागणार नाही.

होय, आरबीआयने म्हटले आहे की निष्क्रिय बँक खात्यांवर किमान शिल्लक न ठेवल्यास बँका दंड आकारू शकणार नाही. यामध्ये अशा निष्क्रिय बँक खात्यांचा समावेश आहे ज्यात दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. रिझर्व्ह बँकेचा नवा नियम १ एप्रिल २०२४ पासून लागू होईल, आणि खातेदारांना मोठा फायदा होईल

 

👇👇👇👇

10वी,12वी चा निकाल जाहीर

 

किमान शिल्लक राखणे

बहुतेक पगारदार लोक बँकेच्या सेव्हिंग (बचत) खात्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देते. बचत खाते उघडताना बँकांनी ग्राहकांना घातलेली अट म्हणजे बँक खाते उघडल्यानंतर खात्यात किमान शिल्लक ठेवणे अनिवार्य असेल. प्रत्येक बँकेवर खात्यातील किमान शिल्लक मर्यादा वेगवेगळी असतात. जर ग्राहकाच्या खात्यात किमान शिल्लक नसेल तर खात्यातून दंडाची रक्कम कापली जाते परंतु, असे करणे आरबीआयच्या नियमांच्या अधीन आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार किमान शिल्लक नसतानाही ग्राहकाच्या खात्यातून बँक पैसे कापू शकत नाही. त्याचवेळी, दंडाच्या नावाखाली कपात करून बँक ग्राहकांचे खाते नकारात्मक करू शकत नाही. तरीही कोणत्याही बँकेने असे केल्यास आरबीआयकडे जाऊन तक्रार करण्याचे ग्राहकांना अधिकार देण्यात आले आहेत.

 

कुठे करायची तक्रार

जर बँकेने पैसे कापून तुमचे खाते निगेटिव्ह केले तर तुम्ही आरबीआयच्या वेबसाइटवर जाऊन तक्रार करू शकता. तुमच्या तक्रारीच्या आधारे, आरबीआय बँकेवर कारवाई करेल.

किमान शिल्लकवर आरबीआयचा नवा नियम

अनेक बँकधारक दीर्घकाळापासून खात्याचा वापरत नाहीत परंतु त्यांना किमान शिल्लक शुल्क भरावे लागते. अशा परिस्थितीत आता रिझर्व्ह बँकेने याबाबत परिपत्रक जारी केले आणि निष्क्रिय बँक खातेधारकांना किमान बँक शिल्लक शुल्क भरावे लागणार नाही. आर्थिक वर्ष २०२४-२५ म्हणजे १ एप्रिल २०२४ पासून नवा नियम लागू होईल. शिष्यवृत्ती किंवा थेट लाभ हस्तांतरणाद्वारे उघडलेली खाती बँका सक्रिय म्हणून वर्गीकृत करू शकत नाहीत. तसेच खाते दोन वर्षांहून अधिक काळ सक्रिय नसले तरी निष्क्रिय केले जाऊ शकणार नाही.

 

👇👇👇👇

10वी,12वी चा निकाल जाहीर

Leave a Comment